Saturday, April 30, 2016

life_जगायची

🎸 life_जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.
कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!

 "जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड," बनेल. .!!!

Beautiful Msg

👌👌Beautiful Msg 👌👌

कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... 👌👌

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... 👌👌

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... 👌👌

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... 👌👌

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... 👌👌

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... 👌👌

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... 👌👌

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री...👌👌

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव....👌👌

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण.....👌👌



"🌹माझं" म्हणून नाही.
''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...
'जग कसही आसू द्या.  फक्त .........''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!🌹      
      🍂😊  😊 🍂
🍁सुंदर दिवसाच्या 🍁

Monday, April 25, 2016

जाती

भारतात
इंग्रज आले ,
फक्त
१७९



 नंतर
१००० झाले ,

 नंतर
१०,०००

आणि

 नंतर
१,००,००० झाले



 आणि

या एक लाख इंग्रजांनी आपल्या
३० करोड
 जनतेवर राज्य केले.

कसे बर शक्य झाले ???

 कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
 त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
 केला होता
 आणि
त्यांनी एक निष्कर्ष
 काढला जो आजही 2015 सालीही लागू होतो ,



 तो म्हणजे भारतीय लोकांना

 जाती-भेद,
 धर्मभेद,
 गरीब-श्रीमंत,
 प्रांत भेद
 या गोष्टीनमध्ये
 पेटवायचे मग हे

 ३० काय ३०० करोड
जरी झाले तर
 कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत ...

कारण....

 ते एकमेकांनाच कापत बसतील
पण कधीही एक होऊ
 शकणार नाहीत .


 एवढा द्वेष मनामध्ये भरेल.



 मी मराठा
 मी धनगर
 मी चांभार
 मी कुंभार
मी मांग
 मी महार
 मी ब्राम्हण
 मी माळी
 मी आमुक आणि मी तमुक .....

 .... झालं यातच
 आम्ही
आमचे श्रेष्ठत्व मानतो.



 ( मीञांनो ६७४२ जाती आहेत)



 आज आम्ही एवढे मोठे झालो आहे
की....
..... थोर युग
 पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही..

 छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,

मुहम्मद पैगम्बर मुसलमानांचे झाले,

महर्षि वाल्मिकी कोळ्यांचे,

 सावरकर ब्राह्मणांचे झाले,

बाबासाहेब आंबेडकर दलितांचे ,

 मल्हारराव होळकर धनगारांचे,

महात्मा ज्योतीराव फुले माळ्याचे,

आणाभाऊ साठे मातंगाचे ..


 जाता जात नाही ती जात

 इंग्रजांनी केली वाताहत।

 आपण बनवले गेलो हातोहात,

आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।

 पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोणाचेतरी गुलाम बनुन जगा ॥


पटलं तर इतरांना जरुर पाठवा 🙏

Tuesday, April 19, 2016

पत्र

"बाळा...
तू शाळेत जायचास …. तेव्हा मास्तरांनी पत्र लिहायला शिकीवले असल ना?"

"हो बाबा… सांगा कुणाला लिहायचे आहे पत्र ?"

प्रधानमंत्री असतात ना, त्यांना लीहायचे हाय… लेका, पोटासाठी... शेतीसाठी कर्ज मागायचे हाय…. लिहशील?"

"नक्कीच लिहितो…"

आणि मग १२ वर्षांचा छोटा  पत्र लिहू लागला....
***************
"…
माननीय

सरकार

विषय : इतक्या कमी शब्दात विषय मांडू शकत नाही, त्यामुळे
विषय वाचून पत्र फेकण्यापेक्षा पूर्ण पत्र वाचावे , ही विनंती.

पत्र लिहिण्यास कारण की....
मी तसा बरा आहे ...

यंदा आपल्या कृपेने आत्महत्या कमी झाल्यात ..
(जास्त जण उरलेच नाहीत आत्महत्या करायला... आम्ही मोजके भित्रे बाकी आहोत फक्त ).

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही माझ्या मुलाला कपडे, पुस्तक, खेळणी तर नाही... पण त्याला एक वेळेचे अर्धवट जेवण देण्याइतपत हिरवेगार "दु:ख" माझ्या शेतात उगवले आहे ...

पाऊस कमी झाला यात तुमची काहीच चूक नाही ... घामाने जितके पिकवता आले तेवढे पिकवले ...

उधार मागायला सावकाराकडे जावू शकत नाही ..
कारण पोरगी आणि बायको सोडून गहाण ठेवण्यासारखे आता काहीच उरले नाहीय...
माझ्या पोरीला माझा सदरा दिल्यामुळे ती सध्या आनंदात तर म्हणता येणार नाही, पण खुश आहे. कारण तिचे अंग ती आता झाकू शकते...

बायको माझी अगदी शांत आहे ..
एकही शब्द बोलत नाही .. बसल्या बसल्या कधी उगीच रडून देते बस...

तरी तुमचे मंत्री दुष्काळ असतांना सुध्दा दुप्पटीने श्रीमंत झालेत. त्यांच्या अमाप संपत्तीतून आम्हाला काही उधार द्यावे ही विनंती ...

आमचेच लचके तोडून जमवलेली ती संपत्ती आहे हे सुद्धा ध्यानात घेतलेत तर तुम्हा मायबाप सरकारचे भले होईल .......
तस दुष्काळाकडे लक्ष द्यायला आपण देशात असतातच कोठे.. अमेरिका, जपानचे हायफाय शेतकरी पाहून आपले शेतकरी असेच असतील असे वाटत असेल.......

आपला,
...................."

********************

"बाबा... अजून काही लिहायचं आहे ..?"

मी पोराकडे बघत होतो .. त्यानेच हे पत्र लिहिले होते...
मी मोजक्या शब्दात सांगितले होते की काय लिहायचे आहे.... तो पत्र वाचत होता तेंव्हा डोळ्यात पाणी आलेले ..
स्वताचा रागही आलेला ..आणि थोडे बरे ही वाटले की पोरगा हुशार आहे ...
मी त्याला जवळ घेतलं ..
माझी "तनु" पण आली माझ्याजवळ.... म्हणाली "बाबा, मीच शिकवले आहे त्याला .. फी भरली नाही म्हणून आम्हाला शाळेत बसू देत नाही ना ..तर मी त्याला आता घरीच शिकवते ..."

मी तिला ही जवळ घेतले ... बायको भरल्या डोळ्याने अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होती ...

तिच्यासाठी... मुलांसाठी जगेन... च्या आयला ...
त्यांना पाहिले की एक विश्वास येतो मनात ....
मी म्हंटले "bala, अजून एक वाक्य टाक पत्रात शेवटी..."

तो बोलला: "सांगा बाबा .."

म्हंटले : "लिह... मी भ्याड नाहीय… शेतकरी असलो तरी अंगात हिम्मत आहे... मी लढेन गरिबीशी... शेवटच्या श्वासापर्यंत..."

हे एकून मी सुद्धा कधीतरी आत्महत्या करेन अशी सदैव भीती असलेली माझी बायको सुखावली थोडी .... आणि ओरडली....
"पुरे झाले आता... काम करत नाही काय नाही .. ये तनु गिळायला वाढ त्यांना ...."

....आणि आडोश्याला जाउन ढसा ढसा रडू लागली..

>>
आज व्हाट्सअप वर आलेला हा एक संदेश मनाला चटका देऊन गेला.......
आजपर्यत आपण बरंच काही शेअर करत आलो
हे पत्र एवढे शेअर करा की प्रधान मंत्रींना  पोहोचले पाहीजे
आपण ज्यांच्या मेहनतीवर जगत आहोत त्यांच्यासाठी...
खरे शेतकरी असल तर Forward करा
😔😔😔😔😌😔😔😔...

शुभ सकाळ

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आत्मविश्वासाने केलेल्या
 . . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
 . .  . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
 . . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो
 जिवनात यशस्वी होतोच..!!
🙏शुभ सकाळ🙏

Friday, April 15, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकर

The legend......

डॉ बाबासाहेब आंबेडकर

√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....

√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...

√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...

√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....

√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....

√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...

√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....

√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....

√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...

√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...

√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...

√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...

√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...

√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....

√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....

√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....

√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....

√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....

√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...

√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....

√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....

√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}

√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....

√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.
 डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट-

वेळ आणि पैसा वाचवा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम
सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .


एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन
सोडून दिले .रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत . मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री ( तल्लीनता ) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा .त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे .एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला . त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले . त्याने घड्याळाकडे बघितले . रात्रीचे तीन वाजत होते . तो म्हणाला , मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का ? अहो, करायलाही काही मर्यादा असते . अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल .ह्यावर बाबासाहेब क्षणभर
पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले  मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा,पण माझा जीव भारतातच घुटमळलाय . तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत
आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे .

आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तकात डोळे
खुपसले .तो नुसता बघत राहिला.!The legend......

डॉ बाबासाहेब आंबेडकर

√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....

√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...

√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...

√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....

√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....

√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...

√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....

√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....

√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...

√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...

√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...

√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...

√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...

√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....

√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....

√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....

√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....

√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....

√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...

√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....

√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....

√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}

√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....

√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.
 डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट-

वेळ आणि पैसा वाचवा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम
सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .


एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन
सोडून दिले .रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत . मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री ( तल्लीनता ) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा .त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे .एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला . त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले . त्याने घड्याळाकडे बघितले . रात्रीचे तीन वाजत होते . तो म्हणाला , मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का ? अहो, करायलाही काही मर्यादा असते . अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल .ह्यावर बाबासाहेब क्षणभर
पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले  मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा,पण माझा जीव भारतातच घुटमळलाय . तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत
आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे .

आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तकात डोळे
खुपसले .तो नुसता बघत राहिला.!

बाळू

🏫 ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात.  बाळूचा नंबर येतो.....

बॉस : बाळू आपण सर्वात पहिली तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात. मी जे शब्द बोलेन तु त्याच्या विरूध्दार्थी म्हणजे Opposite शब्द सांगायचास.

बाळू:  ओके सर. विचारा प्रश्न.


बॉस : Good
बाळू  : Bad

बॉस : Come
बाळू : Go

बॉस : Ugly
बाळू : Pichhli.

बॉस : Pichhli??
बाळू : Ugly

बॉस : Shut Up!
बाळू  : Keep talking.

बॉस : Now stop all this...
बाळू  : Then carry on all that.


बॉस : अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
बाळू  : अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...

बॉस : अरे यार...
बाळू  : अरे शत्रू...

बॉस : Get Out.
बाळू  : Come In.

बॉस : My God.
बाळू : Your Devil


बॉस : shhhhhhh....😡
बाळू : hrrrrrr....😴


बॉस : माझ्या बापा..... गप्प बस जरा.
बाळू : माझ्या मुला... बोलत रहा.


बॉस : You are rejected.
बाळू  : I am selected.


बॉस : देवा तुमचे चरण कुठे आहेत.
बाळू  : वत्सा माझे डोके इथे आहे.


बॉस : बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी.
बाळू  : आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली तुझी.


बॉस : साल्या, उचलून आपटेन तुला.
बाळू : भावजी, पालथा करून उचलून घेईन तुम्हाला.







मग बॉसने वैतागून बाळूला एक झापड मारली.बाळू ने बॉसला दोन झापड मारल्या.

बॉसने मग चार झापडा मारल्या.....😂😂😂
👊🏼👊🏼मग तर बाळू ने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले. 😤😤😤😷😷
😬😬😬😬

☝🏼त्यानंतर बाळू स्वतःशीच म्हणाला.......... साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो. तसे तर त्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिली आहेत असे मला वाटते.😝👍🏻👍🏻


😝😜😝😜😛😛

शुभ प्रभात

🌿 G⭕⭕D🌴 🍃〽⭕➰N❗NG 💐

🌹फुले नित्य फुलतात,
       ज्योती अखंड उजळतात,
      आयुष्यात चांगली माणसं
           नकळत मिळतात.
   🍁तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
         पण जोडणं हा संपूर्ण
        आयुष्याचा मेळ असतो.

💐💐🙏शुभ प्रभात🙏💐💐

Monday, April 11, 2016

बाप - कविता

☺ ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!




























तो बाप असतो...
तो बाप असतो...
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो..
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
..........तो बाप असतो

























कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
........तो बाप असतो.






























स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
घेऊन देतो,
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
.......तो बाप असतो..
























love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो,
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो,
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप
रडतो,
........तो बाप असतो..






















जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो,
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो,
.......तो बाप असतो..




























वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
करा.........











वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा...
असे म्हनत नाही , तुमची मर्जी...
पन तुम्ही नक्की Forward करनार..
  ❤I love AAI BABA❤
♥❤💛💜❤💖💞💕

नादच करायचा

एकदा पुणे मधे एका पित्याने येरवडा जेल मध्ये
बंद
 असणार्या आपल्या मुलाला पत्र
 लिहिले.📝📝

"बाळा मला शेतामध्ये
 बटाटे
पेरायचे आहेत.
मी आता खूप थकलोय.
 मी शेत खोदू शकत नाही.
जर तु
 असता तर किती बरं झाले असते.
आता मला एकट्यालाच शेत खोदावे
 लागणारं.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु वेडा आहेस काय?
शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात
 माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत,
🔪🔫💣🔨💣💣🔫🔫
ती जर पकडली गेली तर
 माझी काही खैर नाही".
पत्र पाठवताच
 दुसर्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत
खोदून काढले.
पण त्यांना काहिच सापडले
 नाही..
,
,
,
.
मुलाने परत पत्र पाठवले
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा..
मी जेलमधून
 तुमची एवढीच
मदत करु शकतो."
😂😂
,
,
,
भाऊ महाराष्ट्राच्या मातीत वाढलोय.
नादच करायचा न्हाय !!!!!😄😄😄😄😄😄

सुप्रभात

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत
हे आपल्याला ठाऊक नसतं....
पुढची परीक्षा कोणती आहे
याची कल्पना नसते....
आणि कॉपी करता येत नाही
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका
हि वेगळी असते....

💐💐🙏सुप्रभात🙏💐💐

Friday, April 8, 2016

ज्ञानाच्या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

ज्ञानाच्या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा,

ज्ञान नं. १

जर कोणी आपल्याला चांगला वाटत असेल तर चांगला तो नाही आपण आहोत,

पण जर आपल्याला कोणी वाईट वाटत असेल तर वाईट तोच आहे कारण चांगले तर आपण आहोत ना,.
😳😝😝😝

ज्ञान नं. २

जिवनात एखादी गोष्ट अशी मागा जशी तुमच्या बापाची आहे,

आणि जर नाही मिळाली तर ती थोडीच तुमच्या बापाची होती.
😜😜😂

ज्ञान नं. ३

जर तुम्हाला बघून कोणी दरवाजा बंद करत असेल तर एक लक्षात ठेवा,

कडी दोन्ही बाजूस असते हे त्याला दाखवुन द्या..
तुम्ही बाहेरून कडी लावून पळून जा...
😂😂😆😜😜😝😝

Wednesday, April 6, 2016

आई आणि अन्नाचा कधिच अपमान करू नका.

एका मुलासाठी त्याच्या आईने जेवन बनवले.
सकाळचे 11 वाजले होते,
चुकून तिच्या कडुन भाजीत मिठ थोडे कमी पडले.
मुलाला राग आला त्याने सर्व भाजी फेकुन दिली,
अन् आईला बडबड करून तेथुन निघुन गेला.
पण आईला काही करमेना.
तिने परत त्याच्यासाठी नवीन भाजी बनवली व त्याला जेवु घातले.
आज तोच मुलगा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात आहे.
रेंट वर रूम, जेवनासाठी मेस लावली आहे.
तेथे रोजच बेचव जेवण जेवत आहे.
अन् कधिकधी तर उशिर झाल्यावर उपाशीच झोपतो,
अन् आपल्या आईला आठवून पश्चाताप करतो..
आई आणि अन्नाचा कधिच अपमान करू नका.

३ मित्र

३ मित्र दारू पिउन झाल्यावर
रिक्षा जवळ येतात.

रिक्षा Driver ला माहिती
असत कि हे तिघे
पिलेले आहेत ...🍻😜🍻

तो फ़क़्त इंजिन चालू करतो,
बंद करतो
आणि म्हणतो'
          आपण पोहचलो'😜

पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰

दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏

तिसरा त्याच्या
कानाखाली वाजवतो ..👋..😡

रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते
तिसऱ्याला कळाल.....😩

पण तरी तो विचारतो 'का
मारल'

तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा
हळू चालव .😂😎😂😝😝😝😂😂😩😩😩😩😩😩😩

शुभ सकाळ

💐💐💐💐💐
जिवन म्हणजे काय?

कधी स्वत:लाच फोन लावुन बघा
लागणार नाही तो व्यस्त दाखवेल
जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण
स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..

🌹🌹 Good morning 🌹🌹

नाते कितीही वाईट असले
तरी
ते कधीही तोडू नका ,
कारण पाणी कितीही घाण
असले तरी ते तहान नाही पण आग
विझवू
शकते...
"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला
पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"तर"देवात" पण
काढतात।!!!
🌺💐🙏शुभ सकाळ🙏💐🌺

Tuesday, April 5, 2016

सुप्रभात



साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका....
हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका....
जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते....
साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते....
तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो....

💐🌞🙏 शुभ सकाळ🙏🌞💐

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
जर तुम्ही पाहिलेले स्वप्न
       पूर्ण नसतील होत तर
 तुमच्या कामाची पद्धत बदला
         तुमचे तत्व नाहि
    कारण झाड🌳 नेहमी आपली पान🍂🍃 बदलतात मुळ नाही.

     🌞सुप्रभात☀
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
एक मुलगी होती
.
बीना तिचं नाव होतं
.
ती खूप हुशार होती
.
ती डोळ्याची 👀 डॉकटर झाली
.
तिने दवाखाना टाकला
आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं
.
"बिना डोळ्यांचा दवाखाना"
😂😂😂😂😂

लग्नातली देणी-घेणी

न्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'
प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'
ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'
राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण- मला जिवंत ठेवणार नाही.'
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'
राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'
गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.

गब्बर वर निबंध

गब्बर वर निबंध - 😈

गब्बर हा एक अत्यंत हसरा माणूस होता 😂

त्याला हसायला आणि हसवायला खुप आवडायच😂😝😛

तो हासता हासता कधी बन्दुक काढून मारेल याचा नेम न्हवता 🚶🔫

गब्बर ला तम्बाखू खुप आवडायची 🍀☘🍀☘👏👏

फावल्या वेळात त्याला माशा मारायला खुप आवडायचे🕷🕷👏

गब्बर ला कटिंग आणि दाढ़ी करायला आवडायचे नाही✂🔪😁😁

त्याचा गणवेश ठरलेला होता👕👖

गब्बर अशिक्षित असला तरी त्याला गणित खुप आवडायचे. 📊
तो नेहमी त्याच्या ख़ास लोकाना

"कितने
आदमी थे? 👬👬👬

तुम 2 वोह 3" अशी अवघड गणिते विचारायचा 😆😆

त्याला पकडून देनार्याला पूर्ण 50,000 चे बक्षिस
ठेवले होते..... 💰💰💰

 तेव्हाचे 50,000 म्हणजे
आत्ताचे...
 वक्खा विक्खी वक्हे? ��

गब्बर ला डांस शो पहायचा खुप नाद होता 💃👯�🙌

त्याला रिकाम्या बाटल्याचा पसारा आवडायचा नाही.... 🍾🍾🍾🍾🍾

तो त्या बाटल्या लगेच नाचणारी च्या पाया खाली फेकायचा 💃👈🍾

त्याचाकडे एक घोडा पण होता 🐴

गब्बर ने गावात येण्या जाण्या साठी एक पुल देखिल बांधला होता 😎😎

गब्बर हा परावलम्बी होता....

गावकारी जे देतील
ते तो खात होता 🍞🍯🍚🍛🍣🍰🍭

गब्बर ने ठाकुर चे हात कापले, पण त्यानी कधी ते.वापरले नाहित 🙌

साम्भा हां त्याचा ख़ास माणूस होता ☺☺

गब्बर ला सर्व सण आवडायचे 😉😉

पण होळी हा
त्याचा सर्वात आवडता सण होता... 😘😘

गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र... 😐😐

साधे जीवन व उच्च विचार :😇

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता.🙂🙂

जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी,☹☹

तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य.🐴👈🚶

 जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच.👴

त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित
केले होते.😌😌

 त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. 😬😬⏱⏲⏰

आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे,
 'जो डर गया,  सो मर गया'
😝😝😝😝😝😝
या सारख्या संवादांनी त्याने
जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.😋😋

गब्बरची दयाळू प्रवृत्ती:😊😊

ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते.😯😯

यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. 🙌🙌

तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या
ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू
दिले नाही..! 😝😝😂😂

Monday, April 4, 2016



क, ख, ग काय सांगतं, जरा विचार करून बघा.

क, ख, ग काय सांगतं, जरा विचार करून बघा.
क - क्लेश करू नका.
ख - खंत करू नका.
ग - गर्व करू नका.
घ - घाण करू नका.
च - चिंता करू नका.
छ - छळ करू नका.
ज - जबाबदारी स्वीकारा.
झ - झाडे लावा.
ट - टिप्पणी करु नका.
ठ - ठगु नका.
ड - डाग लागु देऊ नका.
ढ - ढ राहु नका.
त - तत्पर राहा.
थं - थूंकु नका.
द- दिलदार बना.
ध - धोका देऊ नका.
न - नम्र बना.
प - पाप करु नका.
फ - फ़ालतू काम करू नका.
ब - बिघडु नका.
भ - भावुक बना.
म - मधुर बना.
य - यशस्वी बना
र - रडू नका.
ल - लोभ करू नका.
व - वैर करू नका.
श - शत्रुत्व करू नका.
ष - षटकोनासारख स्थिर राहा.
स - सेवा करा.
ह - हसतमुख राहा.
क्ष - क्षमा करा.
त्र - त्रास देऊ नका.
ज्ञ - ज्ञानी बना.
चिनी: आम्ही सायकल वापरतो.
.
अमेरिकी: आम्ही विमान.
.
ब्रिटीश: आम्ही जहाज.
.
जपानी:आम्ही रेलवे.
.
गण्या: आम्ही टमटम.
.
सगळे: What is a tamtam?
.
गण्या: Its a typical Indian स्वदेशी transport system where a 10 person capacity खाजगी vehicle stood under वडाचं झाड is used by 20 people partly seated & partly stood up with one 's मांडी on another's मांडी yet our लोकं enjoy it लई joyfully.
(सगळी कोमात...गण्या फार्मात).

शुभ सकाळ

🌻🎋🎋🌻              
।।" खुप सुंदर वेळेची व्याख्या "।।
" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
🎄🌱🌱🎄
💐शुभ सकाळ💐
🌹🐾🙏🐾🌹

नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं...

मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं....

जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही,
हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो.
     
🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏

.      ...अंधारासारख्या संकटाला...
         ...दोष देत बसण्याऐवजी...
...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...
         ...तरच अंधार दूर होईल...
          ...आपल्या नशीबापेक्षा...
  ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...
        ...कारण उद्या येणारी वेळ...
      ...आपल्या नशीबामुळे नाही...
          ...तर कर्तृत्वामुळे येते..🌸
   💐💐🍁 शुभ सकाळ 🍁 💐💐

"पुरुष कोण आहे ?"

स्त्रीयांनी वाचाव अस काही -






           "पुरुष कोण आहे ?"

पुरुष हा निसर्गाने  बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून compromise करायला चालू करतो
तो आपल्या हिश्श्यातील chocolate सुद्धा आपल्या बहिणीला देतो!

तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे बलिदान देतो!

तो आपले सर्व pocket money अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडते!

तो आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही तक्रारीविना खर्च करतो!

तो त्यांच्या भविष्यासाठी बँकेतून लोन आणि कर्ज घेतो आणि जन्मभर ते फेडत बसतो!

तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचे, बायकोचे आणि बॉस चे ओरडे खातो!

शेवटी त्याचे आयुष्य दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते!

आईचे ऐकले तर त्याला MAMA's  Boy बोलतात आणि

बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा गुलाम बोलतात!

प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात respect करा!
कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले बलिदान दिले असेल!

प्रत्येक स्त्रीला पाठवा तीलाही किमंत समजायला हवी.

Sunday, April 3, 2016

विचार

💐प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.....
      तुम्ही मित्र म्हुनन भेटलात हे भाग्यच समजतो  ❤❤

जे घर हौसे ने बांधलेले असते त्याला House म्हणतात.

ज्या घरात होम हवन चालतात त्याला home म्हणतात.

ज्या घरात हवा जास्त खेळती असते त्याला "हवेली" म्हणतात.

ज्या घराच्या भिंतीला सुद्धा कान असतात त्याला "मकान" म्हणतात.

ज्या घरात गर्मी होत असून सुद्धा झोप चांगली येते त्याला "झोपडी" म्हणतात.
अन
.
.
.
.
.
.
.
ज्या घरांचे हफ्ते फेडू फेडू लोक आडवे होतात त्याला "फ्लैट" म्हणतात.

एमपीएससी म्हणजे काय?

एमपीएससी म्हणजे काय?

एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी
सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-

    - राज्यसेवा परीक्षा
    - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
    - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
    - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
    - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
    - दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
    - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
    - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
    - विक्रीकर निरीक्षक परीक्षा
    - साहाय्यक परीक्षा
    - लिपिक-टंकलेखक परीक्षा

राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-

    - उपजिल्हाधिकारी (गट अ)
    - पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
    - साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
    - उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
    - उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
    - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
    - मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
    - अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
    - तहसीलदार (गट अ)
    - साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
    - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
    - कक्ष अधिकारी (गट ब)
    - गटविकास अधिकारी (गट ब)
    - मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद,  (गट ब)
    - साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
    - उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
    - साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
    - नायब तहसीलदार (गट ब)

 महसूल सेवा

    उपजिल्हाधिकारी

हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश
मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती  अद्ययावत ठेवणे.
- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.

    तहसीलदार

या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.

    नायब तहसीलदार

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.

    महाराष्ट्र पोलीस सेवा

राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.

    महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा

शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.

     विक्रीकर (व्हॅट) विभाग

विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या- प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.

    मोटार वाहन विभाग

 हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.

    राज्य उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.

    राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक-

या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.

    कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप

कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली तरी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कक्ष अधिकाऱ्याला असतात.
सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..


एकदा जरूर वाचा

आयुष्यात आलेल्या एका 'दुखाःमुळे'
 आपण जर 'हताश' होऊन बसलो
तर..
 पुढे 'आयुष्यात येणारी सुखे' आपल्यावर "रुसुन निघुन जातील"
त्यामुळे...
जीवनातील' प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे",
        तो आनंदाने जगुया ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
"सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे
विसरून ज

सुविचार

आयुष्यात आलेल्या एका 'दुखाःमुळे'
 आपण जर 'हताश' होऊन बसलो
तर..
 पुढे 'आयुष्यात येणारी सुखे' आपल्यावर "रुसुन निघुन जातील"
त्यामुळे...
जीवनातील' प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे",
        तो आनंदाने जगुया ...

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ...

तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये... आनंद हा एक भास आहे,
      ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
       दु:ख हा एक अनुभव आहे ,
जो आज प्रत्येकाकडे आहे.

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वत:वर  विश्वास आहे.